Home » » शाब्दिक फटके

शाब्दिक फटके

Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 4:36 AM

कधी कधी वाटते हे लोकशाही,कायदे,सरकार,प्रशासन हे सर्व जनतेच्या भल्यासाठी अस्तित्वात आणले खरे पण ते आता फक्त आपली सत्ता टिकवन्यासाठी आणि सामान्य माणसावर अंकुश ठेवण्याकरीता वापरले जाते ... भारतात कागदोपत्रीच लोकशाही तर नाही ना आता अशी शंका येते
Share this article :

Post a Comment

 
Support : Asach Ekjan | Faltupna.in
Copyright © 2011. असाच एकजण - All Rights Reserved
Proudly Maintain by Boneless.in