Latest Post

बिहार तेव्हा आणि आत्ता

Written By Unknown on Saturday, September 8, 2012 | 5:53 PM



ठाकरे कुटुंबीय मगध काळात बिहार मधून महाराष्ट्रात आले असे तो वायफळ बडबड करणारा नेता बोलला आणि झी हिंदी वाल्यांनी लगेच १ तासाचा प्रोग्राम लावला ..
असो ठाकरे परिवार ह्या माणसाचा काय तो व्यक्तिगत समाचार घेतीलच ...
पण मगध !
जरासंधाचे राज्य मगध ..
जिथे श्रीरामांच्या आदेश वरून सुग्रीवाने देवी सीतेला शोधण्यास वानर पाठवले ते मगध ..
तथागत बुद्धांनी धम्म मार्ग प्रस्थपित केला ते मगध ..
बिब्मिसार आणि अजातशत्रू ह्यांच्या पराक्रमाचे साक्षी असलेले मगध ..
भगवान महावीर ह्यांच्या कार्याने प्रफ्फुलीत झालेले मगध ..
नंद काळा मध्ये मगध जगातील सर्वात प्रगत राज्य होते ..
जागतिक शिक्षणाचे केंद्र होते ..
पण आता बिहार ची स्थिती काय आहे? आणि ती कोणी केली ?
अजून पण जगातील मोजक्या पोलिओ प्रभावित राज्यान मध्ये बिहारचा समावेश आहे ..
लालू च्या काळा मध्ये इथला विकास दर इतका कमी होता कि भारताचा त्यामुळे विकासदर २-३ % उतरत असे ..
पूर्ण बिहार मध्ये फक्त ४ चांगले अभियांत्रिकी महाविद्यालये आहे आणि लोकसंख्या १० करोड ..
शिक्षण,वीज,रस्ते अजून गावागावात पोहोचले नाही ..
आफ्रिकेतील देशांचे जेवढे शोषण तिथल्या जग प्रसिद्ध क्रूर हुकुम शहांनी नसेल केले तेवढे शोषण बिहारी जनतेचे लोकशाहीवादी नेत्यांनी केले आहे ..
पहिले हे बदला .. ६५ वर्षे राज्य कोणी केले ?
मागासलेले कोणी नसते .. बस संधी लागते .. ते देणारेच संधी साधू आहे ..
सत्ता बदला देश बदलेले हा संदेश मगध नेच दिला .. पण तेव्हा चाणक्य होते .. आता कोणी नाही !
- असाच एकजण

कवी कुसुमाग्रज जयंती - मराठी भाषा दिन

Written By Kaustubh Shukla on Monday, February 27, 2012 | 12:30 AM

आज मराठी भाषा दिन ...
आपल्या आमोद आणि प्रमोदत अंतर्मुख होवून विचार करण्याची वेळ आली आहे कि मराठी भाषेची नक्की स्थिति काय आहे .. अनेक भाषेंचे आक्रमण आणि बहुढंगी सामाजिक वास्तवात जगणारा मराठी माणुस हा मराठी भाषेबद्दल नक्कीच जागृत आहे हे नक्की ... कोणी उहापोह करेल कि आता मराठी माध्यमात कोण शिकतो आणि मुंबई सारख्या शहरात मराठी कोण बोलतो पण कट्टरता हा महाराष्ट्राचा गुण धर्म कधीच नव्हता आणि महाराष्ट्र म्हणूनच पुरोगामी आहे ... भले आज संत साहित्य आकलन करू शकणारे विरळ होऊ घातले आहेत पण शालिवाहन युगीन माय मराठीची गोडी असणारे अजुनही अनेक रसिक हा देश पेलतो ... संस्कृतचा अलंकारिक अपभ्रंश असणारी आपली २००० वर्षे जुनी भाषा ही नक्कीच इतरांना हेवा वाटावी अशी आहे .. शुद्ध मराठी ते बोली भाषेतील मराठी ह्या प्रवासात पण मराठी भाषेने आपला आत्मा जिवंत ठेवला आहे ... मराठी भाषेमधे सांस्कृतिकपणा आहे म्हणून बहुतांशी मराठी माणुस हा सांस्कृतिकपणाची जाण असणारा आहे हे तुम्हाला इतर राज्यात गेल्यावर समजुन येइल ... आपल्या इतिहासा बद्दल जेवढा अभिमान हा मराठी माणसाला आहे तेवढा कदाचित इतर राज्यांना असेल ... जय महाराष्ट्र ! हे स्फूर्तिवचन हे इतर कुठले पण राज्य त्यांच्या राज्यबद्दल वापरत नाही आणि ह्या घोषने मधे फक्त प्रमाणिक मराठी प्रेम आहे ... मुग़ल असो नाहीतर ब्रिटिश यांविरुद्ध मराठी रक्त लढ़ण्यात नेहमी अग्रेस्सर राहिले आहे ... ह्या भाषेने जागतिक विचारवंत दिले आहे ... जगाला राजधर्म शिकवणारे शिवराय रूपी राजे दिले आहेत ... ह्या भाषेच्या भविष्याची चिंता तरी नक्की कोणी करू नये ...आपण पाहतो कि अनेकांना सदैव इंग्लिश मधे अथवा हिंदी मधे बोलण्याच्या मोह असतो .. कारण त्यांना मराठीची महती समजली नाही ते त्यांचेच दुर्दैव ... त्यांनी कदाचित कधी ज्ञानेश्वरी,तुकारामांची गाथा,दासबोध ते नवसाहित्य चाखले नाही असे आपण समजू शकतो ... तसे तुकोबारायांनी देखिल हिंदी काव्य रचली आणि भाषा भेद हा तोडला व दोन भाषांची तुलना कधी होत नाही करू पण नये ... तदापि अमृताशी पण पैजा कोणी जिंकेल तर ती आपली माय मराठीच ..

-असाच एकजण

छायाचित्र : कुसुमाग्रज २७/०२/१९१२ - १०/०३/१९९९

'महापौरा' ची जन्म कथा

Written By Kaustubh Shukla on Thursday, February 23, 2012 | 10:12 PM


गणपतराव नलावडे पुणे शहराचे 'मेयर' झाले. 
.
ही वार्ता कळल्यावर ....दोन .....दिवसांनी सावरकरांकडून अभिनंदनाचे पत्र त्यांच्याकडे आले. 
त्यांत म्हटले होते, 'पत्र पाठवण्यास विलंब होत आहे. त्याबद्दल क्षमस्व, 'मेयर' या शब्दाला प्रतिशब्द काय असावा याचा विचार करत होतो. 
तो शब्द मिळाला. 'महापौर हा शब्द अधिक योग्य वाटतो.' 
.
पत्र मिळताच गणपतराव आपल्या कार्यालाय्बाहेर धावले. त्यांनी शिपायाला 'मेयर ऑफ पुणे' ची पाटी काढायला लावली. लगोलग 'महापौर' ची पाटी तयार झाली. तेव्हापासून हा शब्द रोजच्या व्यवहारात सहज रुळला.


सावरकरांनी रूढ केलेले कितीतरी शब्द आपण वापरत असतो, ते आपल्याला माहीतही नसतं. सुरुवातीला जेव्हा ते आले, तेव्हा ते कसे काय रूढ होणार, म्हणून त्यांची चेष्टा झाली.
.'
रिपोर्टर'चं भाषांतर करताना त्यांनी 'वार्ताहर' असं केलं.वार्तांचं, म्हणजे बातम्यांचं हरण करणारा, खेचून नेणारा, तो वार्ताहर...... इथे प्रतिभासंपन्न कवीची छाप दिसते.
.
मेयर' याच्यापेक्षा 'महापौर' याचा अर्थ लोकांना जास्त कळतो
.
संपादक आणि वृत्तपत्रातले बाकीचे पदाधिकारी , त्यांची पदं हे सगळे आजचे रूढ शब्द सावरकरांनीच दिलेत.
.
चित्रपट सृष्टीतल्या लोकांचे दिग्दर्शक, संकलक हे शब्द त्यांनी दिले
.
आमदार, नामदार, खासदार हे शब्द त्यांचेच

Source : Facebook

भेद हां नसतोच

Written By Kaustubh Shukla on Tuesday, February 21, 2012 | 8:09 AM



खरे आपण सर्व समानाच आहोत ... भेद हां नसतोच .. तो फक्त भावनेतुन निर्माण होतो ... हा मोठा,हां छोटा, हा साहेब हां नौकर, हा शूरवीर,हा सुन्दर,हा परदेशी असे अनेक भेद मन निर्माण करत असते ... हे भेदच आपल्याला साध्या आयुष्याला क्लिष्ट करून दाखवत असते ... हे भेदच सामन्याला असामान्य असे मानायला लावते ... भेदा पलिकडे जावून विचार केला कि समजते आयुष्यातल्या अनेक गोष्टी पहिल्या तर फार सोप्या असता ...
तशी पाहिली तर फोटोत ही दोघ माकडच आहेत पण दोघांच्या एकमेकाप्रति असलेल्या भावना त्यांच्यात भेद निर्माण करत आहे ... एक राजा वाटु लागला तर एक सेवक !!

असच काहीतरी वाचलेले १

एकदा एक अमेरिकन माणूस जगातली धार्मीक केंद्रे

यावर पुस्तक लिहायचे म्हणून जग प्रवासाला निघाला

सुरुवातीला तो चिन मध्ये गेला ..........

चिन मधल्या सगळ्यात मोठ्या धर्मपिठात गेला

काही फोटो काढले ...मग फिरता फिरता आत गाभार्‍यात गेला .....

गाभार्‍यात समोर भिंतीवर त्याला एक फोन दिसला तो सोन्याचा होता

त्या वर लिहीलेले होते call rate 10000 per call.......

त्याला कुतूहूल वाटले त्याने तिथल्या एका पुजार्‍याला त्या फोन बद्दल विचारले

पुजार्‍याने सांगीतले तो साधा फोन नाही आहे

त्या फोन द्वारे स्वर्गात फोन लागतो तुम्ही सरळ देवाशी बोलू शकता तुम्हाला बोलायचे आहे का ?????

अमेरिकन माणूस अवाक झाला पुजार्‍याचे आभार मानले आणि निघाला

तो सरळ जापानला आला ..........

जापान मधल्या सगळ्यात मोठ्या धर्मपिठात गेला

इथेही गाभार्‍यात समोर भिंतीवर त्याला एक फोन दिसला तो सोन्याचा होता

त्या वर लिहीलेले होते call rate 10000 per call.......अगदी जसे चिन मध्ये होते तसे

त्याने तिथल्या एका पुजार्‍याला त्या फोन बद्दल विचारले

पुजार्‍याने सांगीतले तो साधा फोन नाही आहे

त्या फोन द्वारे स्वर्गात फोन लागतो द्वारे तुम्ही सरळ देवाशी बोलू शकता तुम्हाला बोलायचे आहे का ?????

अमेरिकन माणूस अवाक झाला पुजार्‍याचे आभार मानले आणि निघाला

असे करत तो इंग्लंड , रशिया पाकिस्तान जर्मनी इटली फ्रांन्स फिरत राहीला

प्रत्येक जागेवर त्याला तसा फोन दिसला आणि त्या वर लिहीलेले होते

call rate 10000 per call. आणि विचारल्यावर तेचं उत्तर मिळाले

आता तो भारतात आला कुठे जावे त्याला कळत नव्हते कारण

आपला भारत धर्म निरपेक्ष आहे सार्‍या धर्माची मोठ मोठी प्रार्थनास्थळे भारतात आहे

तो समोर भव्य एक मंदीर होते त्यात गेला त्या मंदीराच्या गाभार्‍यात सुध्दा

समोर भिंतीवर त्याला एक फोन दिसला तो सोन्याचा होता

त्या वर लिहीलेले होते call rate 1 rs per call..

तो अमेरिकन अवाकचं झाला .... फक्त एक रुपया ?????

त्याने तिथल्या पुजार्‍याला विचारले " मी सारे जग फिरलो जगातील

सारे मोठमोठी मंदीरे प्रार्थनास्थळे पाहीली प्रत्येक जागेवर माला आसा एक

फोन दिसला फोन द्वारे स्वर्गात फोन लागतो ज्या द्वारे सरळ देवाशी बोलता येते आणि प्रत्येक जागी call rate 10000 per call.

होता पण इथे तर चक्क एक रुपया लिहीलेले आहे तुमची काही लिहीण्यात चुक झाली आहे का ?

आणि जर हे बरोबर असेल तर मग सांगा call rate इतके कमी का ?????

मित्रांनो कोणी खाली उत्तर वाचायआधी सांगूशकेल का ????

त्या पुजार्‍याने काय उत्तर दिले असेल ???????/

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

........... .......... ........ .......... .......... .........

पुजारी हसला आणि उत्तरला " बेटा ते बरोबर लिहीलेले आहे

तु आता भारतात आहे म्हणून इथे तो Local Call होतो

भारत हा पॄथ्वीवरचा स्वर्ग तर आहे .............

अभिमान बाळगा भारतीय असण्याचा .......

Source: Facebook

How to Protect facebook Account From Hacking.

Written By Kaustubh Shukla on Monday, February 20, 2012 | 5:04 AM


Everyone is on Facebook now days .. From CEO of your company to the end employee. but if you see millions of Facebook accounts and Facebook Pages all over world and its growing everyday. You may hear everyday that this account is hacked and that account is hacked. So you start thinking is this possible? is Facebook is that less secure? the answer is may be Yes... I like to give you few security trick which may help you to protect from your account from getting hack ...

Remember "Your Facebook account get hacked only you make any mistake .."

1. Hide your Email Id : yes if hacker know only your Email-ID then its entry gate to hacking process. never ever disclosed your email ID at any cost. Keep the privacy of your email ID to your self. If your email ID is visible to hacker then no one can help you..

2. Avoid Gmail : Sounds strange but its fact. Use yahoo or any local Email server to your country like Rediff for india. but most secure is Yahoo!... i am not yahoo follower though even my ID is on gmail but its fact.. Gmail is very weak against hacking and its my personal observation and experience .
Even after your Email Id get hacked Gmail support is not that good. its frustrating to work with.

3.Never add Unknown as friend : when you add any unknown person say Hacker may be OR to add friend who may help you in games like Mafia war and Farmville etc they get notification in their email ID and the Hacking process is started. Keep your self away from Fake Profile of Girls.

**Never response to unknown family member request or Tag Request.

4.Never click unknown links: Unknown Links and Facebook application copy/access your personal information and Cookies (which is information on your PC,Laptop save by your browser). then they install Add-On on your browser. If you click any of it then change browser like if you are using IE then switch to Chrome/Firefox etc and change your password.

5 .Alternate Email Address and Mobile Verification: The Email Id by which you open Facebook account must have alternate ID attache also it will be great you verify your account by Mobile no.

6.Always login by User Name: After creating your Facebook account create Facebook User Name from your account setting section and always login from that credentials. When you do login with Email ID its insecure in some technical manner.

7:Lock account after hacking : Lock your account after account is hack. So at least he can't use that.

Frankly I know few hacker who can access your account only after knowing your email- ID. Its may be impossible to believe to you but its fact.

What if your Facebook Page is Hacked?
Facebook says its not possible ... And its possible .. because Facebook Page is hacked by hacking admin profile. and you can do nothing. Only thing you can do is by contacting the hacker and beg for your page.

1. Maintain at least 2 admin for your page.
2. Dummy profile of your page should not be admin of your page, Admin must be hidden.

So be happy on Facebook and emotionally detached.

Facebook knows all this issue but they can't accept that but for sure in future they will.
Secure system is not user friendly always.


Hope you like my info. if any query i like to provide information of that.. keep visit my blog..
Happy Facebook browsing to you folks!!



शिव जयंती - १९ फेब्रुवारी २०१२

Written By Kaustubh Shukla on Sunday, February 19, 2012 | 5:23 AM

आज बहुतांशी मराठी पेजेस शिव जयंती साजरी करत आहेत .. 
काही समर्थक ..काही विरोधक .. काही अनोळखी ..
हे पाहून छत्रपति शिवराय हे किती प्रखर तत्व होते ह्याची जाणीव होते ...
अजुनही महाराष्ट्राच्या मराठी मनात फ़क्त आणि फ़क्त शिवरायच राज्य करतात ..
ह्या महापुरुशास जात,धर्म आणि भाषा ह्या तराजू मधे तोलणारे येत राहतील आणि जात राहतील पण 
इतिहासातील प्रखर असा राज्यकर्ता जनतेच्या मनात ह्या सर्व भेदा पलिकडे जावून राज्य करतो ...
शिवरायांचे गुरु कोण ,शिक्षक कोण , किती मंत्री ब्राह्मन,मराठा,मुस्लिम अथवा इतर जातीय हे मोजणारे पण आता अनेक जण भेटता ...
पण मराठी मनाला कधी हा भेद पचला नाही आणि मान्य देखिल नाही ...
सर्व तत्वा पलिकडचे तत्त्व जाणलेला , धर्मातील धर्म जाणलेला ... प्रसंगी नम्र,प्रसंगी कठोर ,प्रसंगी माघार पण घेणारा आणि वेळ साधून दुष्टांचा नायनाट करणारा राजा आपणास लाभला हे आपले भाग्य ..
शिव जयंती म्हणजे शिवरायांचा जयजयकार आणि तो रोजच मनात चालू असतो त्यात तारीख वा तिथि हां भेद नाही ..
शिवराय हे फ़क्त एक प्रखर विचार आहे आणि तो जीवनात उतरावा हीच प्रभु चरणी प्रार्थना ...
|| जय भवानी जय शिवाजी ||

असाच एकजण

छत्रपति शिवाजी महाराज ... एक तेजस्वी सूर्य



फरक एवढाच आहे ...
"मला जग जिंकायचे आहे " - सिंकंदर- जगातील सर्वात मोठा योद्धा
"मला रयतेला आपले वाटणारे स्वराज्य घडवायचे आहे " - छत्रपति शिवराय - जगातील एकमात्र जनतेचा राजा
----------------------------------------------------------------------------------
काही दिवसांपूर्वी एक प्रदर्शन पाहिले, तिथे माझ्या ओळखिचे एक व्यक्ति मला शिवराय आणि सिंकंदर म्हणजे अलेक्झांडर-द-ग्रेट [अलक्शंद्र{हिंदी मधे }] ह्याची काय तुलना होवू शकते ह्या बद्दल मत विचारत होते. तेव्हा मी त्यांना बोललो कि,
सिकंदर हा समुद्रासारखा ३ खंड जिंकलेला सागर होता तर शिवराय हे कमी भूभाग जिंकलेले गोड्या पाण्याचे तळ होते. सागर हा मोहक असतो, विशाल असतो आणि श्रीमंत असतो पण आपली तहान हे तळच भागवू शकते कारण ते आपल्यासाठीच असते. कुठे जीवनात आपले पावित्र्य जपणारे निश्चयाचे महामेरु शिवराय आणि कुठे शरीर भावात अड़कलेली संस्कृति जपणारा सिकंदर. श्रीमंती म्हणजे काय ह़ो .. सोने नाणे जमवने थोड़ी असते .. ते तर काय निर्जीव धातुचे तुकडे आहे .. श्रीमंती तर विचारांची असते ..शिवरायांशी कोणाची तुलना होवूच नाही शकत.
आणि शिवराय सर्वात श्रीमंत होते ते त्यांच्या मावळ्यांमुळे ..जगाच्या इतिहासात मातृभूमि साठी जीव देणारे सरदार आणि सैन्य ज्ञात आहे पण आपल्या राजासाठी सैन्य काय जनता पण जीव देते हे फक्त शिवशाहितच घडले. सिंकंदर चे तर अर्धे सैन्य जिंकलेल्या राज्यातून घेतले होते जे शेवट युद्धाला आणि आपल्या राजाला वैतागले होते. जग फिरून जग जाणु न शकलेला सिकंदर हां जागे वरून जग जाणनार्या शिवरायांची पत नाही पकडू शकत पण त्याचे शौर्य नक्कीच वन्दनीय आहे आणि त्याला एकदा काय हजारदा सलाम आहे कारण योग्य ती प्रशंसा करणे ही आपली संस्कृति आहे.
महाभारतात धर्मराजाचे राज्य हे जे लोक ऐकून होते त्यांनी ते नक्कीच त्यावेळी शिवरायांमधे पाहिले असेल...
मला माझे अमराठी मित्र नेहमी म्हणता कि महाराष्ट्रात लोक जे 'जय महाराष्ट्र' बोलतात ते आम्ही कुठे आमच्या राज्याबद्दल बोलतो तर माझे त्यांना एकच सांगणे असते कि आमच्या कड़े शिवराय झाले म्हणून आम्ही आमच्या भूमिचा, मराठी मातेचा जयजयकार आम्ही करतो....
शेवट एकच कि शिवरायांना ना कोणी जातित अडकवू शकत ना कुठला राजकारणी प्रतिमेत कारण या जगात सूर्य सर्वांचा आहे .. तो जगाचा आहे ... त्या सुर्याचा विचार घ्यावा कारण त्याला डोक्यावर बसवायला त्याचे तेज सहन करायची पात्रता लागते आणि ती आता कोणात नाही हे नक्की .

-असाच एकजण
 


मतदान कमी होते .. दोषी कोण ? Why Voting is less in Maharashtra Election?

Written By Kaustubh Shukla on Thursday, February 16, 2012 | 5:54 AM

मतदान कमी झाले तर फक्त लोकांना बोलून भागणार नाही ... ह्या वर सर्व राजकीय व्यक्ति,मिडिया ह्यांना विचार करावा लागेल ...
लोकांना बोलून आपला राग व्यक्त करणे आणि त्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून मोकळ होणे चुकीचे आहे ...

- लोकांना मिडियाचा घराणेशाही आणि नेतेशाहीच्या बातम्यांचा कंटाळा आला आहे ...
- राजकीय नेत्यांची पवित्रता, कर्तव्य निष्ठां ह्या गोष्टीं पासून असलेला दुरावा लोकांना मतदान करण्यास प्रेरित करत नाही ...
- लोकशाही चा बाजार मांडल्याने लोकांची निवडणुक प्रक्रिये वरची आस्था कमी होत आहे ...
- बोगस वोटिंग हे नाही मान्य केले तरी होतेच , जे पूर्ण प्रक्रियेवर साशंकता निर्माण होते ...
- कोणी पण नेता एवढा मोठा नाही कि आपले आयुष्य सोडून त्याचा उदोउदो करत लोक फिरतील ...
- जनता ही अत्यंत हुशार असते आणि तिला ग्राह्य धरून आपण स्वतः ला शहाणे समजतो खरे पण वास्तवत: तोंड घशी पडतो ...

जर शहरांच्या तिजोर्या लुटणे असेच चालू ठेवले तर एक दिवस मुंबई,पुणे,ठाणे,नाशिक आणि इतर प्रमुख शहरा मधे पैसे देवून पण मत द्यायला माणुस भेटणार नाही ...
लोकशाही ही एक व्यवस्था आहे आणि तिला मरू न देणे हे जवाबदार लोकांच्या हातात आहे ...
लोकनेते बनत राहता पण त्यांनी तत्त्व नाही धरले तर कापुरासारखे उडून पण जाता ..
खुले आम सुरु असलेला पैश्यांचा पावूस पाहून दोन घास कमावण्यासाठी रक्त जाळनारा सामान्य माणुस नक्कीच विचार करत असेल हे ध्यानात ठेवा ....

Image Of Earth taken By NASA, Publish after 40 years

Written By Kaustubh Shukla on Wednesday, February 15, 2012 | 3:21 AM

 Blue Marble 2012 : Earth view in high definition ... NASA spreada new HD pictures of our planet, 40 years after the first shot. ... NASA as "the most amazing image in high definition Earth ever . "

साधे सोपे जीवन

Written By Kaustubh Shukla on Thursday, February 2, 2012 | 6:49 PM


आयुष्य  हे  साबणाच्या फुग्यांसारखेच असते क्षणिक ... बनवणारा अनेक फुगे बनवत असतो ... काही मोठे, काही छोटे, काही जास्त चमकणारे, काही बनल्या क्षणीच नष्ट होणारे तर काही अपेक्षे पेक्षा उंच उंच जावून आपले अस्तित्व दाखवणारे ... पण सर्वात साम्य एकच आहे कि सर्व जीवनाच्या आणि वेळेच्या दिशेने एकसर जात असता ... कोणी ही हां नियम तोडू नाही शकत ना तोडतो .... माणसाचे पण असेच आहे जन्माच्या वेळी देश,धर्म,जात,रंग, रूप, श्रीमंती ही आपल्याला निवडता नाही येत ... आपले अस्तित्व काही दिवसांचे का शंभरीचे हे पण ठरवता नाही येत पण बनवणारा एकच आहे आणि त्यानेच ही विविधता बनवली आहे ... तिला हिणवने आणि नाकारणे म्हणजे आपला आयुष्याचा नश्वर प्रवास वाया घालावने .. जो फुगा वारा आणि निसर्गाशी सामावून स्वतः ला झोकुन देतो तोच जास्त उंच जावून ह्या प्रवासाची जास्त मजा घेतो ... प्रवास तर अटळ आहे फक्त करायचा कसा हे आपला दृष्टिकोण ठरवत असते ... जीवन पहायचा दृष्टिकोण हे जिवनातील ज्ञानाहुन मोठा असतो आणि तो विद्वाना कड़े पण असेल ह्याची शास्वती कोणी देऊ नाही शकत कदाचित रस्त्यावर राहणारा पण तो शिकवून जावू शकतो ....

-असाच एकजण

Facts about Sachin Tendulkar



When many people say how many of Sachin's hundreds have come for a winning cause, here is analysis of each of those centuries he scored
when INDIA lost and reason why it went in vain. Sachin Tendulkar gets to yet another century but India end up on the losing side - How many times have we seen that? While there would be the Tendulkar bashers and critics who say that India lose a match whenever Sachin scores a century, the statistics prove otherwise.
Out of the 48 hundreds, We won 33 , Tied 1, Draw 1. And we lost only 13.
1. 137 off 137 (Strike rate 100) balls Vs SriLanka at Delhi in 1996 World Cup.
India scored 271/3 in 50 overs. The only other 50 score was from Azhar.
SL made 272 in 48.4 overs. Manoj Prabhakar had 4-0-47-0. He also opened in the innings and scored 7 of 36 balls.
2. 100 of 111 Balls Vs Pak in Singapore - Apr 96.India 226 all out in 47.1 overs, When Sachin was out score was 186/4 (We cant blame because next 3 are match fixtures). Pak had a reduced target of 187 from 33 overs.
3. 110 of 138 Balls (Slower but...) vs Sri Lanka In Colombo - Aug 96 Again India 226 for 5 in 50 overs, Only other 50 score from Azhar (58 of
99 balls !!!). Sachin has also bowled 6-0-29-1, the second most economical bowler and the only wicket taker (SL were 230/1 in 44.2 ) of
the match next to Srinath. Seven bowlers were used by Azhar.
4. 143 of 131 Balls (!!!) Vs Aus at Sharjah, Apr 1998 This was chasing under lights. The qualifying match before the final.
The whole world knows about this match. Still one interesting point, when Sachin was out India were 242 at 5 at 43 overs. Target was 276 in
46. Still India finished at 250/5 scoring just 8 of the next 3 overs.
5. 101 of 140 Balls against SL at Sharjah , Oct 2000. Indian score was 224/8 in 50 overs. (No other 50 score). SL got 225/5 in 43.5, Sachin also bowled 5-0-22-0, better economy rate than everyone except Srinath.
6. 146 of 153 Balls against Zimbabwe at Jodhpur , December 2000 India made 283 / 8 in 50 overs. Sachin was the last man to be dismissed,
score was 235/8 at 46.3 overs when he was out. Agarkar and Zaheer Khan propelled India to 283 in the last 3.3 overs.
When Sachin has scored 146 of 235 in 46.3 overs, you can guess what the other 8 great batsmen were doing against the World class Zimbabwe attack. Second Highest scorer was Zaheer Khan with 32. Zim got 284/9 in 49.5 overs. Kumble bowled the last over. Sachin also
got 6-0-35-1.
7. 101 of 129 Balls Vs SA at Johannesburg , Oct 2001 India got 279/5 in 50, Ganguly made 127 of 126 balls. When Ganguly got
out, the score was 193-1 in 35.2 overs. Sachin was the last man to get out at 263. SA got 280 in 48.4 overs. Sachin bowled 9-0-51-0, second best in economy rate next only to Agarkar (10-0-45-1)
8. 141 of 135 balls Vs Pak at Rawalpindi, March 2004. India were chasing 329 and were 317 all out in 48.4 overs, 8 balls to
spare. No other batsman made even a 50 (when chasing 300 ) and when Sachin was out, India were 245-4 in 38.4 overs. They needed 85 from 68 balls with 6 wickets in hand.
9. 123 of 130 Balls Vs Pak at Ahmedabad, April 2005. India made 315/6 in 48 overs (48 over match), again no other 50 score.
Second highest was Dhoni 47 of 64 balls, (third highest was extras - 39). Pak made 319 in 48 overs. The three quicks (Balaji, Nehra and Khan
went for 188 runs from 26 overs between them taking only 2 wickets). Sachin bowled 6-0-36-1. No Harbhajan and no Kumble.
10. 100 of 113 Balls Vs Pak at Peshawar, Feb-2006. India were 328 all out in 49.4 overs. Pathan and Dhoni got 60 each. When
Sachin was out when India were 305-5 in 45 overs. Managed only 23 in the last five overs. Pak scored 311/7 in 47 overs and won by D/L method. Could have been anybody's game. Sachin did not bowl.
11. 141* of 148 Balls Vs WI , Malaysia. India made 309 /5 in 50 overs. Sachin was not out. Pathan was the only
other 50 scorer. WI made 141/2 in 20 overs and won by D/L method. Again could have been anybody's game.
12. 175 of 141 Balls vs Australia at Hyderabad, 5th Nov 2009. India needed 351 to win. And at the End, lost by 3 Runs. Spare a thought
for Sachin Tendulkar. He seemed to have done everything possible but didn't last the final lap. Only Raina scored along with him…made
59…and other Players just Enjoyed Sachin's batting.
13. 111 of 101 Balls Vs South Africa at Nagpur , 12th March 2011. India were 267/1 and at the end all out for 296. When Sachin got out
after scoring 111, India only managed to score 30 Runs with lost of 9 Wickets. This Proved how good Sachin's hundreds were! Hope people will stop laughing now. In other 35 Instances , We won 33 , Tied 1, Draw 1.
Just to add to this fact...he already has 14 scores in '90s... Many of which has resulted in an Indian victory.
If we look at the centuries scored by Sachin while chasing are better then the others.
Below is the list of players scoring centuries while chasing :
SACHIN --> HAS DONE IT --> 14 times
PONTING --> HAS DONE IT --> 08 times
LARA --> HAS DONE IT --> 07 times
INZAMAM --> HAS DONE IT --> 03 times
Sir Viv.RICHARDS --> HAS DONE IT --> 03 times
DRAVID --> HAS DONE IT --> 02 times
Now , let us see what Sachin has done for India's cause when he has gone
past 50 but not a ton. Out of the 93 times Sachin Tendulkar has scored a
fifty, India have secured 56 wins while ending up on the losing side 35
times. Two games were without the Result. Digging deeper, India has won
28 times whenever Sachin has scored between 70 to 99.
Who has scored the maximum number of tons in winning causes for their
respective teams.
Sachin's critics will have their mouths tightly shut because the
master tops the chart with most number of tons resulting in a team's
win. Most of the time he stayed unbeaten.
Sachin : 33 Hundreds --> 13 times he was Unbeaten.
Ponting : 25 Hundreds --> 8 times he was Unbeaten.
Jayasuriya : 24 Hundreds --> 5 times he was Unbeaten.
Ganguly :18 Hundreds --> 10 times he was Unbeaten.
· · S

Real Name Of Bollywood Actors..

Written By Kaustubh Shukla on Monday, January 30, 2012 | 4:31 AM

Real Names In Bollywood
Aamir Khan – Aamir Hussain Khan
Ajay Devgan – Vishal Devgan
Akshay Kumar – Rajiv Bhatia
Amitabh Bachchan – Amit Srivastav
Bobby Deol – Vijay Singh Deol
Dev Anand – Devdutt Pishorimal Anand
Dharmendra – Dharam Singh Deol
Dilip Kumar – Yusuf Khan
Govinda – Govinda Arun Ahuja
Jeetendra – Ravi Kapoor
John Abraham – Farhan Abraham
Johnny Lever – Badruddin Qazi
Kamal Haasan- Alwarpettai Aandavar
Lucky Ali – Maqsood Mehmood Ali
Madhubala – Mumtaz Jehan Begum Dehlavi
Mahima Chaudhry – Ritu Chaudhry
Mallika Sherawat – Reema Lamba
Manoj Kumar – Hare Krishna Goswami
Nana Patekar – Vishwanath Patekar
Raj Kumar – Kulbushan Pandit
Rajesh Khanna – Jatin Khanna
Rajnikant – Sivaji Rao Gaekwad
Rekha – Bhanurekha Ganesan
Salman Khan- Abdul Rashid Salim Salman Khan
Sanjeev Kumar – Haribhai Jarivala
Shammi Kapoor – Shamsher Raj Kapoor
Shashi Kapoor – Balbirraj Kapoor
Sunil Dutt – Balraj Dutt
Sunny Deol – Ajay Singh Deol

Source : Facebook

हाच आमचा नेता आणि आम्ही ह्याचे कार्यकर्ते ....

लवकरच आमच्या कड़े महापालिकेचे मतदान आहे ..
एक मित्र आहे त्याला तारखा जाहिर झाल्यावर रस्त्यातुन जात असतांना सांगितले ..
"भाऊ, गरीबाचे नाव पण टाक बर का !!.."
"बस्स .. का राजे तुम्ही आहातच, साहेब कालच विचारत होते " तो हसत बोलला ..
मी मनात "आता बरोबर आठवण आली फुल्या-फुल्याला " म्हणून मोकळा झालो ..
त्याचे कसे आहे प्रचारासाठी ३०० रुपये रोज आहे १० दिवस आणि मतदान असेल तेव्हा २००० वेगळे,
असो आता मार्केट मधे ७० -८० पेटी उतरणार आहे एका उमेदवाराची .. फुल हवा आहे !! बहुतेक या वेळी जास्त मिळतील ..
आमचे नगरसेवक अप्पा साहेब तर त्यांचा २०० वाराचा प्लोट विकत आहे . आणि कसे आहे मी भाषण पण लिहू शकतो म्हणून मला थोडा जास्त मान आहे त्यांच्या नजरेत ...तसेच मला ४ सभ्य लोक पण ओळखता... नाहीतर अप्पांची पोर बापासाठी मत मागता तर हवेत माणिकचंद चे फवारे उड़वत बसता म्हणून त्यांना यावेळी मागे ठेवण्याचा निर्णय आहे ...
तसा आमचा नगरसेवक अप्पा एक नंबर चालू माणुस ... मी त्याला रोज एक तरी शिवी घालतो कारण आमचा रस्ता अजुन पण निट नाही आहे ... बाजूचे काका पण म्हणत असता "अरे तो अप्पा तुला स्कॉर्पियो मधून भेटायला येतो मग सांग कि लेका जरा त्याला रस्ता निट करायला .. " मी पण त्याला नक्की सांगतो म्हणून गेले १० वर्षे त्यांना कटवत आहे ...
असो अप्पा आता मंगल कार्यालय, बियरबार चे मालक झाले आहे .. त्यांची वसूली पण चालते ..
हाच अप्पा रिक्शा चालवायचा आता तो देश चालवतो आहे ... रिक्शा मधले त्याचे मीटर खुप फास्ट पळायचे म्हणे आणि रिक्शा हळू हळू आत्ता पण तसेच आहे आता त्याची प्रगति मीटर सारखी आहे आणि देशाची रिक्शाच्या गति सारखी .. .पण काहीही असो आम्ही रिक्शा वाल्या शेजारी बसून प्रवास करणारे त्याचे कार्यकर्ते आहोत आम्हाला आमचा नेता रस्त्याने जातांना थांबुन विचारपूस करतो ह्याचाच गर्व आमच्या चेहर्यावर..
"तर ये कधी पार्टी करू" असे भाव पण तो व्यक्त करतो माझ्या कड़े ...
पण मनातून "मी एवढे लुटून पण जगुन कसा राहिला आहे!!" हेच विचार असतील कदाचित . मागील विजयानंतर क्रेडिट कार्ड कम्पनिचे इंग्लिश पत्र वाचणे आणि जगातील सर्वात प्रसिद्द वाईन कुठली विचाराणे एवढेच कामासाठी माझी आठवण झाली त्याला ...असो

तर असे आहे सगळ आमचे मत तरी अप्पालाच कारण हाच आमचा नेता आणि आम्ही ह्याचे कार्यकर्ते...


सर्व हक्क -असाच एकजण

गाँधीवध का गाँधीहत्या ?




आज महात्मा गाँधी पुण्यतिथि ...
आज समाज गाँधीवध का गाँधीहत्या ह्या दरीत अडकला आहे ...
आपल्या कड़े नथूराम गोडसे पण लोकप्रिय आहे ... कदाचित तेच अधिक लोकप्रिय असतील ...
महात्मा गांधींना बोलणारे आणि टिका करणारे लोक सहज सापडता ....
पण कदाचित आपण आपला वर्तमान हा इतिहासाच्या चर्चेत गरजेहून अधिक घालवतो आहोत ....
इतिहासाकडून भारताने काही शिकले नाही आणि तीच तीच चुक आपण परत करत आहोत ...
अश्या बकाल सामाजिक वर्तमानापासून लक्ष्य दूर नेण्यासाठी इतिहासाच्या गुंत्यात सामन्यांचे पाय अड़कवणे कदाचित नियोजन पूर्वक चालू आहे ...
८० करोड़ गरिबांना, आत्महत्या करणार्या शेतकर्यांना, नोकरी प्राप्त करण्यासाठी लाखो रुपये भरणार्या बेकाराला काही फरक नाही पडत कि नथुराम योग्य होता का महात्माजी ...
इतिहास कोण वाचतो हो आजकाल ... काही मोजका टक्का ... बाकी भारताला तर पोटाचिच काळजी पडलेली ....
इतिहास काय योग्य काय अयोग्य हे ठरवणे गरजेचे आहे आणि असेलही तरी त्याहून मोठी गोष्ट आहे योग्य वर्तमान निर्माण करणे ...
छत्रपति शिवरायांची तरी हीच शिकवण आहे ...
हे सत्य आहे कि हां देश इंग्रजांनी जेवढा नाही लुटला तेवढा आपल्या लोकांनी लुटला आहे .. लुटत आहे ...
बोलायचे एकच आहे कि किती वर्षे अजुन तो इतिहासाचा चहा उकळत बसायचा ?
गीतेत जो कर्मयोग सांगितला आहे तो ध्येय मानून देशाने भविष्य घडवावे ...
कारण भक्षक कोण आणि रक्षक कोण हे पुरावा जरी नसला तरी आपण सर्वास माहित आहे ...
आपण जीवनात ध्येय म्हणून धरलेला विचार जर आपल्या जीवनात आपण नाही उतरवू शकलो तर तो आपला पराभव असतो ...
विचार चुकीचा नसतो .. तत्व चुकीचे नसता ...
शस्त्र हे शत्रु म्हणजे ज्याने आपल्यावर शस्त्र उगारले त्याच्यावर उचलावे अशी धर्माची शिकवण आहे ..
हिंसा मान्य आहे पण त्याला पण मर्यादा आहे कि ती कोणाविरुद्ध आणि कोणासाठी करावी ...
आहिंसा हे तत्व जे हजारो वर्षांपासून सर्व धर्माने जगाला दिले ते फ़क्त गाँधीवादाने स्वीकारले म्हणून त्या तत्वाला खोटे ठरवने देखिल घातक आहे ..
महात्मा गाँधी एक विचार म्हणून नक्कीच मोठे होते .. महात्मा गाँधीना विनम्र अभिवादन

फोटो:महात्मा गाँधी ह्यांची अंतयात्रा
 
Support : Asach Ekjan | Faltupna.in
Copyright © 2011. असाच एकजण - All Rights Reserved
Proudly Maintain by Boneless.in